पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित ग ...
तान्हुल्याचे बारसे करतात हे साऱ्यांनाच माहित आहे. किंबहुना पशुपक्ष्यांना एखादे नाव ठेवून त्यांचेही बारसे करतात. मात्र, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी चक्क झाडांचेच बारसे केले आहे. तालुक्यातील वाटद - कवठेवाडी शाळेत झाडांचे बारसे ही अनोखी स्पर्धा आयोजित ...
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रात २७ गावांना पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळू नये, अशा मागणीचे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने मुख्यमंत्री कार्यालयास देण्यात येणार असल्याची माहिती क्रिएटिव्ह नेचर फे्रंडसचे रोहन ...
यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही. ...
नाशिकला शिकारीपेक्षा वन्यजीवांना ‘रोड किल’ रस्ते अपघात, रेल्वे अपघाताचा अधिक धोका जाणवतो. यासाठी वनविभाग, वन्यजीव विभागाने लक्षवेधी असे मोठे सुचनाफलक उभारणे गरजेचे आहे. ...