''आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणे म्हणजे जीवनाचे सार्थक झाल्याची भावना वारकरी, भाविकांची असते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे शासनाने पायी वारीवर निर्बंध आणले आहेत. मात्र या निबंर्धातही प्रत्येक वारकरी, भाविक संत सावता माळी यांच्याप्रमाणे एक ...
कोल्हापूर येथील निसर्गमित्र संस्थेच्या वतीने उन्हाळ्यामध्ये निसर्गप्रेमींकरिता बिया संकलनाचे आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. संस्थेकडे सध्या विविध प्रकारच्या सुमारे दोन लाख बिया जमा झाल्या आहेत. या जमा झालेल्या सर्व बिया साम ...
तिलारी संवर्धन राखीव हे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्यात आता एकूण ६२ संरक्षित क्षेत्रे निर्माण झाली असून यापैकी १३ संरक्षित क्षेत्रे पश्चिम घाटात आहेत. ...