डॉ.महेंद्र घागरे यांनी गत अनेक वर्षात औषधी वृक्ष बीजवाटप तसेच चंदन रोप वाटप यामध्ये बहुमोल कार्य केले आहे.आजवर ५० लाखाहुन अधिक औषधी वनस्पतींचे बीजवाटप भारतातील बहुतेक राज्यांत त्यांनी केले आहे. ...
हरित कवच कमी झाल्यामुळे मुंबईचे तापमान वाढले आहे. कार्बन उत्सर्जन वाढले आहे. जागतिक तापमानवाढ, अनियोजित विकास आणि हरित कवचाचे प्रमाण कमी होणे यामुळेच सध्या मुंबईत अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या बाप्पांचे घरच्या घरीच विसर्जन करण्याची संकल्पना टीम गणेशाच्या माध्यमातून (कोल्हापूर गणेशोत्सव २०२०) मी मांडली होती. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या संकल्पनेनुसार सुमारे चार हजार गणेशमूर्तींचे पर्या ...
गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गंगा-गौरी शंकरोबांचे आज, गुरुवारी विसर्जन झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला यंदा पाणवठ्यांऐवजी भागाभागांतच काहिलीतून मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली ...