२०१९ ते फेब्रुवारी २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण नऊ वाघ व बिबट्यांचा मृत्यू झाला. मात्र, यात शिकारीपेक्षा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूस नैसर्गिक कारणच जबाबदार असल्याचे वनविभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ...
केवळ काेराेनाच नाही, तर मलेरिया, चिकुनगुनिया, डेंग्यू, झिका आणि एड्ससारखे आजारही वन्यजीवांकडून माणसांमध्ये आले असून, वनक्षेत्रात झालेली घट यासाठी कारणीभूत ठरली आहे. ...
वृक्षांची तोड करणारे वनविभागाच्या निशाण्यावर आहेत. जंगलातील वृक्षांची तोड केल्यास भारतीय वनअधिनियमान्वये गुन्हा दाखल करून थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे. ...
How To Make Natural Colours For Holi: यंदाची रंगपंचमी साजरी करा स्वत:च्या हाताने तयार केलेले रंग लावून... घरच्याघरी रंग तयार करणं आहे अगदी सोपं.. अवघ्या ४ ते ५ तासांत इकोफ्रेंडली रंग (ecofriendly colours) तयार.... ...
नवी दिल्लीच्या नॅशनल झुलॉजिकल पार्कसोबत झालेल्या प्राणी हस्तांतरण प्रक्रियेनुसार १३ मार्चच्या रात्री मणिपुरातील दुर्मीळ संगाई हरीण, बंगालचे लांडगे आणि कोल्हे तसेच सांबर नागपुरात आले आहेत. ...