शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील विविध भागात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना वणी शहरात मात्र अतिक्रमण हटावबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाही. ...
वाढत्या थंडीने मजबूत घरात राहणाऱ्यांनाही हुडहुडी भरविली आहे. या वातावरणात यवतमाळात झोपड्यांवर बुलडोझर चालविले गेले. यामुळे छत हरविलेले नागरिक उघड्यावर आले. या गरीब कुटुंबांनी उघड्यावर रात्र जागून काढली. ...
छावणी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने वडनेररोड येथील शिवसेना कार्यालयासह दोन अनधिकृत दुकान व हॉटेलचे स्वच्छतागृह जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. ...
स्थानिक लोहारा- पिंपळगाव बायपासचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा मार्ग शहरातून जात असून येथून जडवाहनांची प्रचंड वर्दळ आहे. धामणगाव व अमरावती मार्गाला जोडणारा हा बायपास तब्बल २४ मीटर रूंद करून चौपदरी केला जाणार आहे. ...
एका गावातील ग्राम पंचायत सदस्याने दुसऱ्या गावात किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले तरी अपात्रतेची तरतूद लागू होते असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड.ए. हक यांनी नुकताच एका प्रकरणात ...
औरंगाबाद महामार्गालगत शहरातील विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करून तेथील अतिक्र मण काढण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण् ...