देसाईगंज तालुक्यात किन्हाळा,मोहटोला परिसरात पुनर्वसित किन्हाळा व अरततोंडी या ठिकाणी फार पूर्वीला वनविभागाकडून वनपट्टे देण्यात आले होते. वनपट्ट्यांची ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला लागून असल्याने या जागेला सोन्याची किंमत येत आहे. त्याम ...
शहरातील जुन्या उड्डाणपुलाच्या खाली भांडे, कपडे धुणे आणि साफसफाई करण्याचे काम करणाऱ्या मजुरांचे सुमारे ५० कुटुंबीय गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वास्तव करीत आहे; मात्र जुन्या पुलाला पाडण्याचे काम सुरू असल्याने त्यांची घरे हटविण्याची गरज आहे. अशात रविवार ...
अतिक्रमण दिनांक ३० मार्च रोजी वनविभाग, महसूल विभाग, आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने हटविण्यात आले. या ठिकाणी राेपवन लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. अतिक्रमणाबाबतची कागदपत्रे सादर करण्याबाबत १७ एप्रिल पर्यंत मुदत दिली हाेती. मात्र त्यांन ...
मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांच्या नेतृत्वात दि. २६ रोजी अतिक्रमण हटाव मोहिमेचा मोर्चा बसस्थानक ते मच्छी मार्केट रस्त्यावरील अतिक्रमणाकडे वळला. या मार्गावरील काही इमारतींनी अतिरिक्त जागेवर बांधकाम केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सकाळी ...
नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वात महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व पोलीस विभाग या पाच विभागांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य बाजारपेठेतील थोरात चौक ते फवारा चौक ते भारतीय स्टेट बँक ते दुर्गामाता मंदिर ते जुनी महात्मा ...
शहरात हळूहळू का होईना पण पाय पसरविणारे हे अतिक्रमण एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारे असल्याने काही नागरिक थेट नगरपालिका प्रशासनाला याची तोंडी व लेखी माहिती देतात. त्यावर नगरपालिका प्रशासन धडक कारवाईही करीत असले तरी मागील चार महिन्यात केवळ ...
ग्रामीण आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी यांना ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे, तसेच राजस्व आणि गायरान जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांना तत्काळ मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे. कार्यालयात लंबित पडलेले सर्व प्रकरण जिल्ह्यात मंजुरीसाठी पाठवा आणि ...