पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने सोलार पंपांची गरज तर होती, मात्र शेतकरी प्रतिसाद देत नव्हते. सोलार कंपनी हवे तेवढे पंप पुरविण्यास तयार होती. मात्र, कसेबसे ५ शेतकरी तयार झाले. ७-८ वर्षांखाली ५ सोलार पंप बसविले अन् यशस्वी झाल्याने आज बेंबळे गावात ४२५ स ...
वीज तोटा नियंत्रित करण्यात आणि थकबाकीदारांकडून मोठी थकबाकी वसूल करण्यात अपयश आलेल्या भाजप सरकारला ग्राहकांवर बोजा टाकण्याचा अधिकार नाही, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे. ...
डिसेंबरच्या सुरुवातीला एक महिन्याचे बिल ३४ लाख रुपये आले असून उन्हाळ्यात बिलाचा आकडा ४० लाखांवर जाऊ लागला आहे. वर्षभरात तब्बल ४ कोटीपेक्षा जास्त खर्च वीजबिलांवर खर्च होऊ लागला आहे. ...