जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे वीज ग्राहकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीत आयोगने पक्षपात केल्याचा आरोप करीत असून उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक, शेतकरी व रहिवासी ग्राहकांचे म्हणणे ऐकून घ ...
इंदिरानगर : परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीस इंदिरानगर व राजीवनगर परिसरातील विद्युततारा भूमिगत करण्याचे दिलेल्या निवेदनाची दखल घेत सुमारे ९९ कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि घरगुती वीज दरवाढीला तीव्र विरोध असून, वीज दरवाढ रद्द न केल्यास शेतकरी व नागरिक लोकशाहीमार्गाने आंदोलन करतील तसेच त्याचे तीव्र पडसाद उपटतील, अशी माहिती पत्रकाद्वारे माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिली. ...
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या माध्यमातून ऊर्जानिर्मितीचा प्रयोग महापालिका करीत आहे. भांडुप, तानसा आणि पिसे पांजरापूर येथे हे प्रयोग सुरू आहेत. ...
शहरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे व्यापारी प्रकाश एसंजीचे संचालक प्रकाश गोलानी यांच्या गोदामाला शुक्रवारी (दि.१०) रात्री ८ वाजतादरम्यान आग लागली. रात्री सुमारे १२ वाजतादरम्यान या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
खामगांव: विजेच्या धक्क्याने पिता-पुत्रांचा करुण अंत झाला. तर कुटुंबातील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना 11 आॅगस्ट रोजी सकाळी 5.30 वाजता खामगांव शहरापासुन जवळच असलेल्या सुटाळा खुर्द परिसरात घडली. ...
नाशिकरोड : ‘वीज दरवाढ रद्द करा रद्द करा’ अशा घोषणा देत महावितरण कंपनीने वीज दरवाढीचा दिलेला प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी विद्युत भवन येथे शुक्रवारी निमा, आयमा आदी संघटनांच्या वतीने वीज बिलाची होळी करण्यात आली. ...