येथील वीजनिर्मितीचे जुने संच बंद करण्याच्या हालचाली महानिर्मितीने सुरू केल्याने या ठिकाणी नवीन प्रकल्प होत नाही तोपर्यंत जुने बंद करू नये तसेच जुन्या संचांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात यावे यासाठी एकलहरा व परिसरातील नागरिकांनी माजी उपमुख्यमंत्री छ ...
सध्याची दुष्काळी परिस्थिती व सणांचे दिवस असताना महावितरणने वाढवलेले भारनियमन कमी करावे, अशी मागणी राष्टÑवादी युवक कॉँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. ...
सणासुदीत विजेची मागणी वाढलेली असतानाच राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर कोळशाचे संकट उभे ठाकल्यामुळे वीजनिर्मितीचे मोठे आव्हान महाजनको पुढे उभे ठाकले असून, सर्वच केंद्रांवर सरासरी दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा असल्यामुळे काळजीत भर पडली आह ...
जिल्ह्यात नादुरुस्त असलेल्या तब्बल ११२० विद्युत रोहित्र अर्थात ट्रान्सफार्मरच्या दुरुस्तीसाठी ४ कोटींचा निधी देण्यास पालकमंत्री रामदास कदम यांनी तत्काळ मान्यता दिली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस् ...
आडगाव गावठाण व मळे परिसरामध्ये सुरू असलेल्या १२ तास भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले असून, सणासुदीच्या काळात व परीक्षा सुरू असताना सुरू असलेले भारनियमन बंद करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. ...
राज्यातील पायाभूत विद्युत सुविधांच्या उभारणीसाठी महापारेषण कंपनीने साडेचार हजार कोटींचे ईपीसी कंत्राट दिले होते. परंतु या कंत्राटात पारेषण कंपनीला नेमके किती कोटींचे नुकसान झाले, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. ...