महानिर्मिती कंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेमध्ये ३२८० मेगावॉट इतकी वाढ झालेली असल्यामुळे राज्य आता भारनियमनमुक्त झाल्याचा दावा एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला आहे. ...
औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविणे खर्चिक बाब असल्याने अशा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत आहे. त्यामुळे असे प्रकल्प वाढविण्यापेक्षा आहे त्या स्थितीत ठेवून तेथील जागांवर सोलर पॉवर एनर्जी प्रक ...
महावितरणने नाशिक जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ऊर्जा विकासाला चालना दिली असल्याने सुमारे ४६० कोटींची कामे करून वीज वितरणचे जाळे निर्माण केले आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात आल्याचे होल्ड ...
येथील नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच क्र मांक ३, ४, ५ यांची मुदत २०२२ पर्यंत संपणार असल्याने ते बंद करण्याचा घाट महानिर्मिती प्रशासनाने घातला आहे. मात्र त्याऐवजी पर्यायी ६६० मेगावॉटचा संच सुरू करावा, तोपर्यंत आहे त्या तीनही संचांचे नूतनीकरण व आधुनिक ...
वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार वीज वितरण कंपनीने वीजबिलाच्या स्थिर आकारात वाढ केली आहे. ही वाढ वर्षभरात तीन वेळा झाली आहे. यात विविध गटात ५० ते ८८ टक्के वाढ झाली आहे. २०२० पर्यंत स्थिर आकार दरात वाढ करण्यात येणार आहे. ...
दिवाळीदरम्यान भारनियमन बंद झाल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला होता. आता दिवाळीदरम्यान, बंद झालेले भारनियमन पुन्हा सुरू होणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे ...
जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल ३५० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्युतीकरणाचा अभाव आहे. परिणामी सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रमांसाठी शाळांच्या मुख्याध्यापकांना लगतच्या घरातून भाड्याने वीज घ्यावी लागत आहे. विजेअभावी अनेक अडचणी जाणवत आहेत. ...