वीज दरवाढ तातडीने मागे घेण्यासह ३० टक्के दर कपात करण्याबाबत आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोनवेळा निवेदने सादर करून शासनाचे लक्ष वेधले. क्रांतिदिनी पालकमंत्री सुनील केदार यांना घेराव घालण्यात आला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक ठिक ...
वणी : गुरु वारी (दि.१०) दुपारच्या सुमारास विद्युत पुरवठा अचानक खंडीत झाला. दुरु स्तीचे काम सुरु होते. मात्र त्याला बराच कालावधक्ष लागला. दुपारी साडेतीन सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाला. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या सुरूवातीला तीन महिने सर्व जनता शासनाच्या सूचनांचे पालन करून घरीच होती. इतकेच नव्हे तर अनेक कारखाने, छोटे-मोठे व लघु उद्योगातील काम ठप्प झाले होते. अशातच अनेक कामगारांसह कष्टकऱ्या ...
सातपूर : गेल्या दोन आठवड्यांपासून सातपूर औद्योगिक वसाहतीत होत असलेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे उद्योजक त्रस्त झाले असून, अखंडित पुरवठा करण्याची मागणी निमाच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...