मालेगाव कॅम्प : मालेगावी वीज महावितरणच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराच्या तक्रारी खुद्द वीज कर्मचारी संघटना व कर्मचाऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी महावितरणला थेट घरचा अहेर दिला असला तरी सदर खाते काँग्रेसकडे असल्याने ...
रतलाम जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त लोकं अशी आहेत, ज्यांना वीज जाण्याने किंवा वीजेच्या बिलाने काहीही फरक पडत नाही. या ग्राहकांनी एकदाच गुतवणूक केली, मात्र कायमस्वरुपी वीजबिलापासून सुटका मिळवली आहे. ...
power outage in Mumbai : एमएसईबीच्या मुलुंड-ट्रॉम्बे वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने मुंबईतील अनेक भागातील विजपुरवठा आज सकाळी खंडित झाला. याचा परिणाम लोकलसेवेवरही झाला होता. ...
साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर असे जंगली प्राणी सरकारी कार्यालयात आणून सोडावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले होते. ...
कोणतीही पूर्वसूचना न देता गोदाकाठमध्ये वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मर बंद केल्याने गुरुवारी (दि. २४) शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. करंजगावचे माजी सरपंच व महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वपक्षीय शेतकऱ्य ...
मागील एक महिना २३ दिवसांतील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील उद्योजकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. कोविड संकट काळात जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊन काळातील विद्युत देयक माफ होतील असा समज अनेकांना होता; पण महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विद्य ...