महाविकास आघाडीने केली इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ असून महावितरणाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका जनतेला बसणार असल्याचे आमदार चन्द्रशेखर बावनकुळे म्हणाले. ...
लोक संतापाने पेटून उठले आणि तेव्हाच शंभराहून अधिक लोकांच्या जमावाने वीज कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना वीज पुरवठा पूर्ववत करण्यास भाग पाडले. त्याचे झाले असे, की शनिवारी रात्री १०.३० वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होता. मात्र, त्यानंतर तो अचानक ख ...
कमी तोटा, विद्युत चोरी, नियमित वीज देयक भरणे या त्रि-सूत्रीला केंद्रस्थानी ठेवून महावितरणने जी-१, जी-२ व जी-३ असे जिल्ह्यातील विविध परिसराचे विभाजन केले आहे. एरवी प्रती दिवशी १८ ते २० हजार मेगा व्हॅट विजेची मागणी वर्धा जिल्ह्याची असते. पण सध्या ऊन चा ...
डोंबिवली : महावितरणच्या १०० केव्ही मुख्य वीजवाहिनीत शुक्रवारी मध्यरात्री बिघाड झाला. त्यामुळे शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या ... ...