वीज स्थिती सुधारल्यानंतर २०१२-२०१३ मध्ये भारनियमन टप्प्याटप्प्याने बंद झाले. ज्या भागातील थकबाकी कमी आहे तेथील ग्राहकांना कधी कधी भारनियमनाचा फटका त्यानंतरही बसत होता; पण त्याचा परिणाम असा सर्वव्यापी नव्हता. ...
Nagpur News सकाळी व सायंकाळी ५ ते ८ ही वेळ महावितरणसाठी संकटाची ठरत आहे. कंपनीतील सूत्रांनुसार या वेळेतच विजेची मागणी वाढत असून, सौरऊर्जेचे उत्पादन कमी होत आहे. ...
Nagpur News राज्यात दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या लोडशेडिंगला आता आठवडा होत आला आहे, परंतु अजूनही कुठलाही टाइमटेबल तयार झालेला नाही. नागरिक आधीच त्रस्त आहेत. ...
तत्पूर्वी, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पोलीस आणि इतर जवानांच्या तुकड्यांकडून मार्च पास्टची सलामी घेतली. एनसीसी, एनएसएस पोलीस बँडसह एकूण 12 तुकड्यांनी परेडमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मार्च पास्टमध्ये भाग घेणाऱ्या तुकडीच्या टीम लि ...