देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
इलेक्ट्रिक वाहन घ्यायचा विचार करतायं? यात काहीच वाद नाहीये की इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) ही काळाची गरज आहे आणि वाहतुकीचं फ्युचर आहे. भारतातच सध्या अस्तित्त्वात असलेल्या कंपन्या आणि नवीन स्टार्टअप्स इलेक्ट्रिक वाहने (स्कूटर / मोटारसायकली / कार) घेऊन येत ...