देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
जीडब्ल्यूएम भारतात एक अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक करणार होती. मात्र, एप्रिल २०२० मध्ये लागू झालेल्या नव्या FDI नियमांनंतर कंपनी परवानग्या मिळविण्यात अपयशी ठरली. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच या वाहन कंपन्यांना कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलेला होता. जर या गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत, तर सर्व खराब वाहने रिकॉल करण्याचे आदेश दिले जातील, असे ते म्हणाले होते. ...
देशातील दिग्गज ऑटोमोबाइल कंपनी असलेल्या Tata कंपनीनं सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेनं अधिक कल असलेल्या टाटा कंपनीनं आता एक उल्लेखनीय पाऊल उचललं आहे. ...
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. टाटा मोटर्सने यावर स्टेटमेंट जारी केले आहे. कंपनी टाटा नेक्सॉनला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करेल. यानंतरच या घटनेवर माहिती देईल. ...
electric motorcycle in cheapest price : ही देशातील सर्वात परवडणारी कॅफे रेसर इलेक्ट्रिक बाइक आहे. ही बाईक आपण केवळ ९९९ रुपयांमध्ये प्री-बुक करू शकता. ...