देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
आतापर्यंत लोक इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजसंदर्भातत फारसे खूश नव्हते. कारण या स्कूटर्सची रेंज फारच कमी कमी असल्याने त्या वारंवार चार्ज कराव्या लागत होत्या. ...
उद्योगपती आनंद महिंद्रा हे महिंद्रा कंपनीचे प्रमुख असल्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योग जगातात सर्वपरिचित आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचा असलेला सक्रीय सहभाग त्यांना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घेऊन गेला आहे. ...