देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Maruti Suzuki EV: सध्या टाटाने ईव्ही मार्केट बऱ्यापैकी ताब्यात घेतले आहे. मारुतीला सीएनजी मार्केट आपलेसे वाटू लागलेले असताना टाटाने दोन कार बाजारात आणल्या आहेत. अल्ट्रूझ, पंच देखील आता इलेक्ट्रीकमध्ये आणण्यात येणार आहे. ...
कंपनीनं आपल्या गाड्यांच्या हेल्थ चेकअप कॅम्पेनअंतर्गत हा निर्णय घेतला असून बॅटरीत कोणत्याही प्रकारचा दोष आढळला तर ते त्वरित ठीक करण्यात येणार असल्याचंही सांगितलं. ...
EV on Fire: नाशिकजवळील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रीक वाहने घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली, यादरम्यान 40 पेकी 20 वाहने जळून खाक झाली. ...