पंचायत समितीमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये सत्ताबदल झाला आहे. असून, आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सभपतीपदी सारीका बळीराम गवते व उपसभापती शिवसेनेचे मकरंद उबाळे यांची वर्णी लागली आहे. यावेळी ११ विरुद्ध ५ असे मतदान झाले. ...
र्ज मागे घेण्याच्या दिवशी जि.प.मध्ये १४९ व पंचायत समितीमध्ये १६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिंगणात आता २७६ व पंचायत समितीच्या रिंगणात ४९७ उमेदवार आहेत. ...
जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी अर्थमंत्री व राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड दि. २ जानेवारी रोजी होणार असून, यावेळी मतदान करणा-या सदस्यांची संख्या ५९ ...
जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतींची ३० डिसेंबर रोजी निवड होत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात सत्तांतरानंतर राजकीय समिकरणे बदलत आहेत. ...