पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा कल हा गड वाचवण्याकडे असणार आहे, तर भाजप जोरदार मुसंडी मारून पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी प्रयत्नशील असेल. सी-व्होटर यांनी केलेल्या सर्व्हेत ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा येईल, असा दावा करण्यात आला आहे. ...
कोरोना महामारीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर करण्यात आली. यात वसई तालुक्यातील सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. वर्षातील पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते. ...
Gram Panchayat Election Results: राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. मात्र, कोणाच्या पारड्यात किती ग्राम पंचायती याचा आकडा मंगळवारी जवळपास स्पष्ट झाला आहे. ...
तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. गावाच्या विकासाला प्राधान्य देत ही निवडणूक न लढविता बिनविरोध व्हावी, यासाठी गावपातळीवर अनेक बैठका पार पडल्या. तरीही एकमत न झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. ...
वाशी ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश मगर गटाने नऊ पैकी नऊ जागा जिंकल्या. रोठ बुद्रुकमध्ये भाजप युवक जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीवर बहुमत प्राप्त केले आहे. ...
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची निवडणूक एकत्रित लढण्यात आली. त्यामध्ये महाविकास आघाडाली इतरांपेक्षा घवघवीत यश मिळाले आहे, तर स्वतंत्रपणे लढलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने १७ ग्रामपंचायींवर निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. ...