राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे त्रांगडे होऊन बसले आहे. ओबीसी आरक्षण, तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर राज्य सरकारने अतिक्रमण केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात डझनभर याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर एकत्र सुनावणी घेण्याचा निर्ण ...
महाराष्ट्रातील, देशातील धार्मिक द्वेषाचे राजकारण रोखण्याचे काम कोल्हापूरने नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत करून दाखविले. जाती-जातींमध्ये भांडणे लावणाऱ्या शक्तींना कोल्हापूरने चपराक लगावली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. ...
येवला तालुक्यातील धुळगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत किसान विकास पॅनलने शेतकरी विकास पॅनलचा पराभव करून विजय मिळवला . ...
निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार हे सा. रे. पाटील स्मृती पुरस्काराच्यानिमित्ताने कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर हे माझे आजोळ असून या शहरातील जनता ही जातीयवादी विचारांना कधीच थारा देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला होता. ...
जिल्हाधिकारी नयना गुंडे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे व राजकीय पक्षाच्या सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबी ...
विरोधातील उमेदवाराला शेवटच्या दोन दिवसांतील जोडण्या करण्यात अडचणी निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा फंडा अठरा वर्षांनंतर या निवडणुकीत पुन्हा यशस्वी झाला. ...