भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Uddhav Thackeray Speech Ratnagiri: महाविकास आघाडीचे राजापुर विधानसभेचे अधिकृत उमेदवार राजन साळवी आणि रत्नागिरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार सुरेंद्रनाथ माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे रत्नागिरीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ११ वाजल्यानंतर अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज कोणत्या कारणास्तव फेटाळले, याची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सोमवारी दिले. ...
Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. मात्र, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सण असल्याने तीन दिवस शासकीय सुटी आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत केवळ पाचच तासात अर्ज माघार ...