भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
निवडणूक हरल्यानंतर त्याचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर फोडणे हे केवळ अयोग्य नाही तर यातून गुन्हेगारी मानसिकता दिसून येते, असा टोला मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी ‘ईव्हीएम हटाव लॉबी’ला मारला. ...
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता २०११ मधील जनगणनेनुसार मतदार संघ आरक्षित ठेवण्यात यावेत या विनंतीसह सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तभाने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या ...
राजकारणातील आत्मविश्वास कर्तृत्वाची व पक्षकार्याची जोड लाभलेली असली तर निवडणुकीतील दावेदारीलाही अर्थ लाभतो; पण त्याखेरीज मागण्या रेटल्या जातात तेव्हा त्याबद्दल आश्चर्य वाटून गेल्याखेरीज राहात नाही. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांक ...
वाशिम : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्ह्यातील ८८३ मतदान केंद्र सुस्थितीत असल्याचा अहवाल जिल्हाधिका-यांमार्फत गुरूवारी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. ...