भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Assembly Elections 2021: कोरोना कालावधीत राज्यसभेच्या 18 जागांसाठी निवडणूक घेणं आव्हान होतं. त्यानंतर, बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची मोठी प्रक्रिया आपण पार पाडली. त्यामुळे, आताही त्याच पद्धतीने 5 राज्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडणार आह ...
वसई विरार महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या गंगाथरन .डी यांचा महापालिकेच्या नव्याने निवडणूका होईपर्यंतच्या प्रशासक कालावधीत दोन महिन्यांची मुदतवाढ केल्याचे आदेश ...
सायखेडा : निवडणुका लागल्या की मतदानकेंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा अधिग्रहित केल्या जातात. याठिकाणी वर्गखोलीच्या दरवाजापासून ते आतील फळ्यापर्यंत आयोगाकडून विविध सूचना-माहिती लिहिली जाते. परंतु, मतदान आटोपल्यानंतर या सूचना तशाच राहून त्या विद्रुपी ...
त्र्यंबकेश्वर : प्रलोभनांना बळी पडून मतदान करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान होय, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केले. येथील मविप्र समाज संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजना ...
कळवण : मानूर येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कळवण तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. ...
पेठ : नवमतदारांमध्ये जागृती तसेच निवडणूक प्रक्रियेसह मतदार नोंदणी कार्यक्रमाची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी तहसीलदार संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शाखा व जनता विद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आ ...