अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या चार सर्वसाधारण गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना एकदाही प्रवेश मिळालेला नाही. त्यांच्यासाठी शनिवारी विशेष फेरी गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर होईल. ...
महाड तालुक्यात शाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्याप शासनाकडून गणवेशाकरिता देण्यात येणाऱ्या पैशाचा पत्ताच नसल्याने विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. ...
महापालिकेच्या शाळांचे रूप हळूहळू बदलू लागले आहे. शाळा डिजिटल होऊन आयएसओ होत आहेत. अशाच प्रकारे अजिंठानगर येथील माता रमाबाई भीमराव आंबेडकर शाळेचे रूप बदलले आहे. ...
राज्यातील शहरालगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या वर्गात मंजूर प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. ...
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होतं, बरं झालं ते निघून गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. नाहीतर आज आपल्याला आपली मराठी भाषासुद्धा बोलता आली नसती. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये शालेय साहित्य खरेदी करण्याची रक्कम वर्ग करण्यास स्थायी समितीमध्ये मंगळवारी मंजुरी देण्यात आली. ...
ज्या शाळेत मुख्याध्यापक कृतिशिल असतो, तो निरस वातावरणातही आनंद फुलवितो. असेच काहीसे प्रेरणादायी कार्य नागपूर महापालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने केले आहे. ...
अकरावी प्रवेशाची चौथी आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ...