ज्या संस्था छत्रपती राजश्री शाहू शिष्यवृत्ती योजनेची वेळेत अंमलबजावणी करणार नाहीत अशा संस्थांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात येतील असे आदेश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिले. ...
यावर्षीही आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचे नियोजन बारगळले आहे. नियमप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार वाटपाच्या सूचना आहेत. मात्र सदर प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नाही, त्यामुळे दरवर्षी ...
देशभरातील अंगणवाड्यांसमोर ज्या औरंगाबाद जिल्ह्याने ‘आयएसओ’ मानांकनाचा पॅटर्न ठेवला, त्याच जिल्ह्यातील तब्बल ८७५ अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नाही ...
स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता दहावीपासूनच तयार झाली पाहिजे, या उद्देशाने यंदापासून दहावीच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेत अंतर्गत मूल्यमापनाचे गुण कमी केले असून, प ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त करुन देण्यात यश लाभले. स्थापनेनंतर अवघ्या २० वर्षाच्या कालावधीत हा दर्जा प्राप्त करणारे राज्यातील हे पहिलेच विद्यापीठ ठरले. ...