महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सर्व रस्त्यांची कामे येत्या मार्चअखेर पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते चकाचक करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ...
तिरपाड (ता. आंबेगाव) केंद्रातील ८ प्राथमिक शाळांचे समायोजन करून ‘मध्यवर्ती शाळा’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने नुकताच घेतला आहे. ...
माणसाला कितीही मिळाले तरी ते कमीच पडते असे म्हणतात. जि. प. शिक्षकांच्या बाबतीत ते एकदम खरे ठरतात. दिवाळीसाठी १३ दिवसांची घसघशीत सुटी मिळाल्यावरही गुरुजी नाखूशच आहेत. ...
शासनाने अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्राध्यापकांना पूर्णवेळ राबवून घेऊन त्यांना किमान वेतनही न देणा-या विनाअनुदानित महाविद्यालयांकडून होणारी प्राध्या ...
अकोला: वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाला चालना मिळावी, या उद्देशाने ‘आयआयटी’ खरगपूरच्यावतीने शाळांमधील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘यंग इनोव्हेटर्स प्रोग्राम’ सुरू केला आहे. ...
महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील तीन वर्षांपासून विद्यार्थिनींचा ओढा कमीच असल्याचे दिसून आले होते. मात्र यंदा चित्र बदलले आहे. ...