टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे वसतिगृह आहे. त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील ३८ विद्यार्थी राहत आहेत. त्यांच्या जेवणाची सुविधा पूर्ववत सुरू झाली आहे. स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आल ...
शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेºया घेऊनही जिल्हा भरातील सुमारे तेराशे विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिले आहे. ...
अकरावी प्रवेशासाठी आयोजित करण्यात आलेली तिसरी प्राधान्य फेरी संपली तरी अद्याप अंतिम रिक्त जागांची यादी उपसंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. ...
आगामी तीन वर्षांत जगातील सर्वोच्च ५०० विद्यापीठांत स्थान मिळविण्याचा निर्धार ‘वेल्लोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ने (व्हीआयटी) केल्याचे प्रतिपादन या ‘व्हीआयटी’चे कुलपती डॉ. जी. विश्वनाथन यांनी केले. ...
विद्यावर्धिनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘व्ही.सी.ई.टी. हॅकेथॉन २०१९’ या सलग ३० तास चाललेल्या संगणक कोडिंग स्पर्धेत फादर कॉन्सिसाव रॉड्रिक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने २५ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक पटकाविले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठमार्फत सोमवारी घेण्यात आलेल्या ऑनलाईन पीएच.डी. एमपेट परीक्षेपासून पहिल्या दिवशी ४४८ विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले. ...