कोविड-१९मुळे मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद असल्याने जूनपासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षात पेठ तालुक्यातील शिक्षक गावागावात मुलांना अध्यापन करण्याबरोबर ग्रामस्थांमध्येही कोरोनाबाबत जनजागृतीचे काम करत आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित विविध प्रश्नांसंदर्भात प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ...
शाळेत येण्याबाबत कोणत्याही सूचना नसताना, काही माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेत बोलावून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरासह ग्रामीण भागांमध्येही असे काही प्रकार सुरू असून, याची दखल माध्यमिक शिक्षण विभागाने घेतली आहे. ...
सर्व विद्यापीठांनी १५ सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात करावी, असे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले. ...
राज्यातील शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया ७०:३० धोरणाप्रमाणे राबविली जाते. त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. तसेच याबाबत विधि मंडळ मान्यता प्रक्रियाही राबविण्यात आलेली नाही. ...
अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत कुलगुरूंचे अहवाल, विद्यार्थी प्रतिनिधी आणि संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली होती ...