देशाच्या जीडीपीत १४.३ टक्के सहभाग असलेले महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रमुख आर्थिक केंद्र असून औद्योगिकीकरणातही अव्वल आहे. त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्राला आपल्या लौकिकानुसार सिंहाचा वाटा उचलावा लागेल. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये कोणत्याही तारणाविना तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज, वीस हजार कोटी रुपयांचे अन्य कर्ज तसेच एमएसएमईसाठी भागभांडवल म्हणून पन्नास हजार कोटी रुपये दिले जाणार आहे. ...
करोनासारख्या महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी कुटीर, लघु व मध्यम उद्योजकांना अडचणीतून बाहेर येण्यासाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटीचे विशेष पॅकेज जाहिर केले. ...
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी ६ लाख २० हजार कोटींच्या १५ उपाययोजना जाहीर केल्या. परंतु त्यानंतरही ‘लॉकडाऊन’मुळे बंद झालेले उद्योगधंदे कसे सुरू होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. ...