Anurag Thakur On P Chidambaram : विरोधकांचंही ऐकावं असं म्हणत चिदंबरम यांनी जीडीपीच्या मुद्द्यावरून सरकावर साधला होता निशाणा. अनुराग ठाकुर यांचा चिदंबरम यांच्यावर पलटवार. ...
कोरोना महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. भारताचा 2021 वर्षातील विकासदर -7.3 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या 40 वर्षातील हा सर्वात खराब विकासदर आहे. ...
गेल्या आर्थिक वर्षादरम्यान अर्थव्यवस्थेला कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर मोठा फटका बसला होता. आर्थिक वर्ष २०२१-२१ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपी १.६ टक्क्यांनी वाढला आहे. ...