निर्मला सीतारामन यांच्या रूपाने भारताला पहिल्या महिला अर्थमंत्री मिळाल्या. नोटाबंदी, GST सारखे वादग्रस्त निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले होते. त्यामुळे, सीतारामन अर्थमंत्री झाल्यावर मोडलेल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभारण्याचं मोठं आव्हान त्यांच ...
Independence Day 2021: अशा परिस्थितीत आज आपण भारत स्वतंत्र झाला होता. तेव्हा महागाईची परिस्थिती काय होती. या ७५ वर्षांत प्रमुख वस्तूंच्या किमतीमध्ये काय बदल झाला आहे, हे जाणून घेऊया. वस्तूंचे तेव्हाचे दर आणि आताचे दर यांची तुलना केली असता प्रत्येक वस ...
मंत्री अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर, ठाणे,मुंबई -उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हांसाठी अनुक्रमे ०१.२० कोटी, ०१.३० कोटी, ०८.४० कोटी, ०६.३० कोटी, ०५.८० कोटी, ०६.४० कोटी, ०.६० कोटी अशी एकूण ३० कोटी रुपयांची तरतु ...