देशात एकूण 36 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश आहेत. मात्र, यांपैकी 50 टक्के राज्यांचा देशाच्या उत्पन्नातील वाटा केवळ 10 टक्के आहे. तर उर्वरित अर्ध्या राज्यांचा वाटा 90 टक्के एवढा आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने हा अहवाल जारी केला आहे. ...
अशात, भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला तर काय बदल होईल? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर यावर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. ...
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरील एक्सवर "बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते" अशी पोस्ट टाकून विरोधकांना टोला लगावला आहे. ...