शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचे वर्षश्राद्ध व त्यानंतर राज्यभर टप्प्याटप्प्यांत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे राज्य प्रतिनिधी धनंजय काकडे यांनी ...
आजमितीला अखिल मानव समाजाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे. हवामान बदल (क्लायमेट चेंज). गत ५०-६० वर्षांत यावर खूप मूलगामी चिंतन, शास्त्रीय संशोधन, वैश्विक संमेलने, राजकीय खल झाला असून, हे विदारक वास्तव कुणी विचारी माणूस अमान्य करीत नाहीत. ...
गेल्या दोन-अडीच दशकांत आर्थिक उदारीकरण करताना सत्ताधाºयांनी बिचकत बिचकत पावले टाकली. आज जे चटके सोसावे लागत आहेत ते या अर्ध्यामुर्ध्या उदारीकरणाचे आहेत. विकासाची आणि बदलत्या जीवनशैलीची चटक लागल्यानंतर जनतेच्या आशाआकांक्षाही वाढल्या. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच पुनर्रचना केलेल्या आर्थिक सल्लागार परिषदेचे चेअरमन विवेक देवरॉय यांनी अर्थव्यवस्था मंदीत आल्याची कबुली दिली आहे. ...
नोटाबंद आणि जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर मंदावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर घटून 6.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र भारतीय अर्थव ...
भारताची सर्वसाधारण अर्थव्यवस्था (जनरल इकॉनॉमी) निराशेच्या गर्तेत सापडली असून, रोजगार हा चिंतेचा मुख्य विषय बनला आहे, असे चित्र रिझर्व्ह बँकेच्या विविध सर्वेक्षणांतून समोर आले आहे. ...