महागाईच्या दराने मे महिन्यात ४.८७ टक्क्यांची पातळी गाठली. हा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षाही अधिक राहिला असून, त्यामुळे रेपो दरात आणखी वाढ होऊ शकते. ...
महाराष्ट्र व कॅनडाच्या क्युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य दृढ होणार असून, माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोनॉटिक्स, ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता व आदिवासी कल्याण आदी क्षेत्रांतील सहकार्याच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्युबेकच ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून ज्यावर अर्थव्यवस्था चालते त्या चार चाकांपैकी तीन चाके पंक्चर झाली आहेत, अशी टीका माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी येथे क ...
येत्या काळात देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होईल. पण त्याचवेळी वाढत्या आयातीमुळे व्यापारी तूट चिंतेचा विषय असेल, असे मत सीआयआयच्या राष्ट्रीय बैठकीत उपस्थित सीईओंनी व्यक्त केले. ...
एनपीए ८.३१ लाख कोटी रुपयांवर गेल्याने त्यापोटी कराव्या लागणाऱ्या भरमसाट तरतुदींमुळे सरकारी बँकांच्या तोट्याने ८७,००० कोटी अशी विक्रमी पातळी गाठली आहे. २१ पैकी दोनच बँका २०१७-१८ मध्ये नफ्यात आहेत. ...
देशात सध्या नागरिकांच्या हातात असलेली रक्कम (करन्सी विथ दी पब्लिक) उच्च स्तरावर पोहोचली असून सध्या ही रक्कम १८.५ लाख कोटी असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) डेटातून समोर आली आहे. ...