देशाच्या विकास दरावर टीका करत असताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निर्बला संबोधल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उडाली होती. ...
‘जादा व्याजदर, जादा धोका’ हे सूत्र जरी गुंतवणुकीच्या मोबदल्या संदर्भात असले, तरी कर्जावरील जादा व्याजदराचा धोका गुंतवणुकीला कसा होतो हे पाहणे गरजेचे ठरेल. ...
राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना उभे राहावे लागत असल्यामुळे वाया जाणारे इंधन आणि मनुष्य तास यांचा एकत्रित हिशेब केल्यास वर्षाला १२ हजार कोटी रुपये वाया जातात. ...
परदेशांत वास्तव्य भारतीय लोक आपल्या देशांत किती पैसे पाठवितात याची माहिती आहे? इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २0१८ साली परदेशांत राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या देशात साडेपाच लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठविली. ...
एकीकडे ठाणे महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत जास्त वसुली केली आहे. मात्र, दुसरीकडे शहर विकास विभाग वसुलीत मागे पडल्याचे समोर आले आहे. ...