२५ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाले. नॅशनल स्टॅटिस्टिकल आॅफिस (एनएसओ)च्या आकडेवारीनुसार यावर्षी उत्पादन क्षेत्रात मार्चमध्ये आयआयपी २०.६ टक्क्यांनी कमी झाला. गेल्या वर्षी याच महिन्यात आयआयपी ३.१ टक्क्यांनी वाढला होता. विद्युतनिर्मिती क्षेत्रामध्ये यंदा ...
नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. आम्ही असे संकट ना पाहिलेय नाही ऐकले. हे कल्पनेपलिकडचे आहे. आम्हाला कोरोनाआधीच्या जगाला पाहता आले आहे. कोरोना नंतरही जगाला पाहता येणार ...
चीनला कोरानासाठी दोषी ठरविण्यात येत आहे. कारण हा व्हायरस तिथूनच पसरला आहे. एवढेच नाही तर काही लोक यामुळे भारतालाच फायदा होणार असल्याचे सांगत आहेत. कारण तेथील कंपन्या भारतात येतील असे त्यांचे म्हणणे आहे. ...
लॉक डाऊननंतर सरकारकडे काय योजना आहे? असा प्रश्न राहुल गांधींपासून अनेक प्रमुख नेत्यांनी विचारला आहे. या घडीला तोच प्रश्न महत्त्वाचा असून सरकारकडे त्यावर उत्तरही नाही आणि उताराही दिसत नाही ...
‘लॉकआउट अथवा टॅगआउट प्रोसिजरअभावी अनेक ऊर्जास्रोत चालक अथवा पर्यवेक्षकांसाठी घातक ठरू शकतात. विशेषत: इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अथवा रासायनिक उपकरणे चालविणारे कामगार आणि त्यावर निगराणी ठेवणारे पर्यवेक्षक यांना अधिक धोका आहे. ...
एमएसएमई फेडरेशनचे महासचिव अनिल भारद्वाज यांनी सांगितले की, आज देशात एमएसएमई क्षेत्रात काम करणारे बारा कोटी वेतनधारक कामगार आहेत. त्यातील आठ ते दहा कोटी कामगारांना लॉकडाउनमुळे एप्रिल महिन्याचे वेतन मिळू शकलेले नाही, असा अंदाज आहे. ...