अकोला : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या पाच तालुक्यांत नजरअंदाज पाहणी अहवालानुसार सरासरी ३.७१ क्विंटल प्रतिहेक्टर खरीप पिकांची उत्पादकता घटली आहे. ...
विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या नव्या पद्धतीमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...
राज्यातील ४५ हजार गावांंमधील ग्रामस्थांनी राळेगणसिद्धी व हिवरे बाजारमध्ये श्रमदानातून झालेला कायापालट डोळ्यासमोर ठेवत एकत्रित श्रमदान केल्यास पुढील दहा ते पंधरा दुष्काळावर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पानी फांउडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यज ...
खान्देशातील २५ तालुक्यांपैकी २० तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. १९७२ पेक्षा अधिक दुष्काळ जाणवेल, असा अंदाज आहे. दुष्काळाला सामोरे जाणे व उपाययोजना करण्यासाठी प्रशासनात समन्वय आणि प्रसंगी कठोर भूमिकेची आवश्यकता भासेल. ...
दुष्काळी स्थितीने बळीराजाची धास्ती वाढली आहे. पण सरकारी यंत्रणा गांभीर्याने त्याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. जिल्ह्यातील येवला व निफाड तालुक्यातही टंचाईच्या झळा बसत असताना ते दोन्ही तालुके शासनाच्या यादीत आले नाहीत. त्यामुळे आमदारांनी पत्र दिल्यावर फे ...