तालुक्यातील १९ गावांतील ९२ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी योजनेतंर्गत दुग्धवाढीसाठीच्या विशेष प्रकल्पाच्या सहाय्याने ६५ एकरवर चारा लागवड केली आहे. ऐन दुष्काळात पशुधनाला मोठा आधार मिळाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुमारे ५०० पेक्षा अधिक पशुधन भटकंतील ...
दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपली स्वत:ची जनावरे चाऱ्याअभावी दुरापास्त होत चालली असून, दररोज नित्यनेमाने जनावरांना हिरवा चारा महागड्या दराने उपलब्ध करून जनावरे सांभाळण्याची नामुष्की शेतकरीवर्गावर ओढवत आहे. त्यात गत एक महिन्यापासून उष्णता अचानक प्रचं ...
मदतनिधी वितरणाची प्रक्रिया सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र पाचही तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी मदतीचा लाभ मिळाला नाही. ...