ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
हवामान अंदाज, उपग्रहाद्वारे मिळालेली मृदा आर्द्रतेची माहिती आणि संगणकीय मॉडेलमधून पुढील तीन आठवड्यांपर्यंत किती सिंचन आवश्यक आहे, याचा अंदाज बांधणे शक्य होते. ...
Irregular monsoon in Marathwada : मराठवाड्याचा पावसाळा आता जुन्या वेळेसारखा राहिलेला नाही. मागील पाच वर्षांत विभागात पावसाचा पॅटर्न पूर्णपणे बदलल्याचे चित्र आहे. कधी ढगफुटीसारखी अतिवृष्टी, कधी दीर्घ कोरड्या दुष्काळाची छाया, तर कधी उशिरा पडणारा मुसळधा ...
सध्या शेती करणे म्हणजे जुगार खेळण्याइतकं कठीण बनले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओला पडतो तर कधी कोरडा दुष्काळ येतो, ज्यामुळे शेतकऱ्याचा पाचवा मुद्दामच पुळतो आहे. ...
Tembhu Yojana सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील नऊ तालुक्यांचा दुष्काळाचा कलंक पुसून टाकणाऱ्या टेंभू योजनेच्या विस्तारित सहाव्या टप्प्याला गतवर्षी सुरुवात झाली. ...
दुष्काळ, अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा अशा घटना घडत जातील. पिकामध्ये दाणे भरून येण्याच्या आणि फळे लागण्याच्या प्रक्रियेवरच मोठे गंभीर परिणाम होतील. ...
अवर्षणप्रवण भागात शेती करताना पाऊस वेळेवर आणि प्रमाणात होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अशा भागात जलसंधारण व पाणी ताण कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक असतो. ...