लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ, मराठी बातम्या

Drought, Latest Marathi News

कुकडी प्रकल्पातील धरणांचा पाणीसाठा घटला; कोणत्या धरणात किती पाणी? - Marathi News | Water storage in dams of Kukadi project has decreased; How much water is in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुकडी प्रकल्पातील धरणांचा पाणीसाठा घटला; कोणत्या धरणात किती पाणी?

kukadi prakalp गेल्या वर्षी श्रीगोंदा तालुक्यात ७३८ मिलीमीटर (१५२ टक्के) पाऊस झाला. यामुळे कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरण वगळता सर्व धरणे १०० टक्के भरली होती. ...

Deep CCT; खोल सलग समपातळी चर कसे तयार करावेत? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Deep CCT; How to create Deep Continuous Contour Trenches? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Deep CCT; खोल सलग समपातळी चर कसे तयार करावेत? जाणून घ्या सविस्तर

Deep CCT राज्यात पाणलोट विकासाच्या विविध योजनेमध्ये मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शेतीस अयोग्य असलेल्या पडीक जमिनीवर सलग समपातळीचर हा उपचार राबविण्यात येतो. ...

Ujani Dam Minus : उजनी धरणाचा पाणीसाठा गेला मृतसाठ्यामध्ये; सर्व योजनांचे पाणी होणार बंद - Marathi News | Ujani Dam Minus : Ujani Dam's water storage has gone into minus storage level; Water supply to all schemes will be closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Minus : उजनी धरणाचा पाणीसाठा गेला मृतसाठ्यामध्ये; सर्व योजनांचे पाणी होणार बंद

Ujani Dam Water Level राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यात असलेले उजनी धरणाची दि. १८ रोजी सकाळी ६ वाजता उपयुक्त पाणीपातळी संपली आहे. धरणात ६३ टीएमसी मृत साठा शिल्लक राहिला आहे. ...

दुष्काळी जत भागात या शेतकऱ्याने केशर आंबा पिकातून केली क्रांती; वाचा सविस्तर - Marathi News | This farmer revolutionized the drought-prone Jat region by cultivating keshar mangoes; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी जत भागात या शेतकऱ्याने केशर आंबा पिकातून केली क्रांती; वाचा सविस्तर

Farmer Success Story आंबा म्हटले की कोकणाची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्दीच्या जोरावर जत तालुक्यातील बनाळी (ता. जत) येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम मारुती सावंत यांनी शेतीत क्रांती केली आहे. ...

Sangli Bedana : बेदाण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या तालुक्यात यंदा बेदाणा उत्पादनात झाली मोठी घट - Marathi News | Sangli Bedana : This taluka famous for its Bedana raisins has seen a big drop in production this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sangli Bedana : बेदाण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या तालुक्यात यंदा बेदाणा उत्पादनात झाली मोठी घट

जत पूर्व भागात उन्हाळ्यात द्राक्षबागांना पाणी कमी पडल्याने काड्या तयार झाल्या नाहीत. पाणी व उन समप्रमाणात न मिळाल्याने अपेक्षित फळधारणा झाली नाही. ...

Kurnur Dam : कुरनूर धरणाचे तीन दरवाजे उघडले; २५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु - Marathi News | Kurnur Dam : Three gates of Kurnur Dam opened; 250 cusecs of water released | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kurnur Dam : कुरनूर धरणाचे तीन दरवाजे उघडले; २५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

कुरनूर धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी बुधवारी कुरनूर धरणातून यावर्षी दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

मागील वर्षीच्या तुलनेत उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी घट; धरण लवकरच मायनसमध्ये - Marathi News | Big drop in Ujani dam water storage compared to last year; Dam will soon go into minus water level | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षीच्या तुलनेत उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी घट; धरण लवकरच मायनसमध्ये

Ujani Dam Water Level सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी १८ ते २० एप्रिलपर्यंत मृत साठ्यात जाणार असून, यानंतर कालवा वगळता शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे. ...

AI in Agriculture : दोनशे वर्षांच्या कालखंडात शेती कशी प्रगत झाली? आता शेतीत सुरु होणार 'एआय'चे युग - Marathi News | AI in Agriculture : How has agriculture advanced in the past two hundred years? Now the era of 'AI' will begin in agriculture; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :AI in Agriculture : दोनशे वर्षांच्या कालखंडात शेती कशी प्रगत झाली? आता शेतीत सुरु होणार 'एआय'चे युग

शेती हा माणसाचा आद्य व्यवसाय समजला जातो. अन्न, हवा, पाणी हे तीन घटक मनुष्याचे या पृथ्वीवर अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. साधारणता १० हजार वर्षांपूर्वी मानव शेती करायला लागला असे मानले जाते. ...