प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना ५५% आणि इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ४५% अनुदान देण्यात येते. ...
Farmer Success Story आंबा म्हटले की कोकणाची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्दीच्या जोरावर जत तालुक्यातील बनाळी (ता. जत) येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम मारुती सावंत यांनी शेतीत क्रांती केली आहे. ...
farmer success story बांबवडे (ता.पलूस) येथील तरुण शेतकऱ्याने २० गुंठे क्षेत्रात पहिल्या दोन पिकात ९ लाखांचे पेरूचे उत्पन्न घेतले तर या तिसऱ्या वर्षात पंधरा लाखांवर उत्पन्न घेण्याची जिद्द बाळगली आहे. ...