बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारमंत्री या नात्याने कामगारांच्या उत्थानासाठी खूप कामे केली आहेत. कामगारांना सुटीची तरतूद त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील महान विधिज्ञ आहेत, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्या ...
देशाची पुनर्रचना करणारी व्यवस्था म्हणजे भारतीय संविधान आहे. आधुनिक पद्धतीने विचार करण्याची संधी ही या देशाची राज्यघटना आम्हा सर्वांना देत आहे, असे प्रतिपादन बौद्ध सांस्कृतिक मंडळद्वारा संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेत पहि ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला व समस्त बहुजन समाजाला प्रज्ञा, शील, करूणा व समानतेची शिकवण दिली. शांती व अहिंसेचाही मार्ग सांगितला. बहुजन समाजाच्या विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनात मार्गक्रमण करणे आवश्यक ...
काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखाे भीम अनुयायी आले हाेते. इथे आल्यानंतर महार सैनिकांनी दाखविलेल्या शाैर्याचा त्यांना अभिमान वाटत हाेता. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानवाच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. ...