डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यसनमुक्तीच्या विचारांच्या प्रचारासाठी व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व संस्था संघटनांच्या उस्फुर्त सहभागाने पार पडली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रपुरुषांच्या ऐक्याचे दर्शन घडविणारी समतेची सम्यक ऐक्य मिरवणूक दसरा चौकातून उत्साही वातावरणात काढण्यात आली. साथीला पारंपरिक ढोल-ताशा, हलगीचा कडकडाट होता. ...
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनकल्याणाकरिता आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाजाकरिता संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे योगदान कधीच विसरल्या जाऊ शकत नाही, असे मत मुंबई उच् ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजासाठी जे काम केले, त्याची परतफेड, उपकार आदिवासी समाज फेडू शकत नाही. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरांनी घटनेत तशी तरतूद करून ठेवली. ...