मुंबई विमानतळावर आता ५० लॅण्डिंग आणि ५० टेकऑफसह एकूण १०० घरगुती विमानांच्या उड्डाणांना परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत २५ लॅण्डिंग आणि २५ टेकऑफ म्हणजेच एकूण ५० विमानांना परवानगी होती. ...
गेल्या आठवड्यापर्यंत नागपूरहून मुंबईदरम्यान होणाऱ्या उड्डाणांचे संचालन अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. विमानाची उड्डाणे बंद झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपन्यांनी विमानतळ व्यवस्थापनाला दिली नाही, ही आश्चर्याची बाब आ ...
लॉकडाऊनच्या काळात रद्द झालेल्या विमान प्रवासाच्या तिकिटांचे पैसे परत न करता रिशेड्युलिंगसाठी पूर्वीच्या तिकिटाच्या रकमेपेक्षा दुपटीहून जास्त रक्कम काही विमान कंपन्या मागत आहेत. याशिवाय प्रवाशांनी दिलेले पर्याय कंपन्या नाकारत आहेत, असा आरोप प्रवाशांनी ...
शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुंबईहून मोठे विमान बोईंग-७४७ नागपुरात पोहचले. ४०० पेक्षा जास्त प्रवासी क्षमता असलेल्या एअर इंडियाच्या या विमानात मुंबईहून कंपनीचे १२ वैमानिक आले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तार कामाचे कंत्राट अचानक रद्द करण्यात आल्यामुळे जीएमआर एअरपोर्ट कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी नागरी उड्डयन मंत्रालय, भारतीय ...
मंगळवारी इंडिगो एअरलाईन्सच्या दोन विमानांनी २४७ प्रवासी नागपुरात आले असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आणि सर्वांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले. ...
दोन महिन्यानंतर सुरू झालेल्या घरगुती विमानसेवेंतर्गत देशाच्या विविध भागातून सोमवारी नागपूर विमानतळावर आलेल्या जवळपास ३७५ प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांची थर्मल स्कॅनिंगने तपासणी करून हातावर २५ तारखेचे क्वारंटाईचे शिक्के लावण ...
लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत असून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. देशात कोविड-१९ ची परिस्थिती पाहता देशांतर्गत विमान सेवा मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता नाहीच. विमानांच्या उड्डाणासंदर्भात सरकार कोणताही निर्णय ...