मावळ तालुक्यासह तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा आदी महत्त्वाच्या शहरातील अनेक भागांमध्ये, आजूबाजूला वसलेल्या महत्त्वाच्या गावांमध्ये तसेच मुख्य रस्ता व जुना मुंबई-पुणे महामार्गावर भटक्या व मोकाट कुत्र्यांचा वावर जास्त असला, तरी त्याच बरोबर मावळातील अन ...
पाण्याच्या शोधात आलेल्या एका हरणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मनमाडपासून जवळ असलेल्या पानेवाडी येथे घडली. परिसरातील नागरिकांनी या हरणाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केल्यामुळे जीवदान मिळाले. जखमी हरणावर उपचार केल् ...
भारत चव्हाणगेल्या आठवड्यात आमच्या घरातील एक सदस्य आम्हाला कायमचा सोडून गेला. तो आमच्या कुळातील नव्हता. नात्यातील नव्हता. आमच्या घरातही जन्मलेला नव्हता. त्याची जमात वेगळी, आमची जमात वेगळी तरीही तो आमच्या घरातील इतर सदस्यांप्रमाणे राहण्याचा, वागण्याचा ...
जेवणात विष घालून श्वान व वराहांना मारण्यात आल्याची घटना कळमना वस्तीत उघडकीस आली आहे. शांतिनगर येथे श्वानांना रॉडने मारहाण करून त्यांचा जीव घेण्यात आल्याची घटना तीन दिवसांपूर्वीच घडली. या घटनांमुळे नागरिक आणि पशुप्रेमींमध्ये असंतोष पसरला आहे. ...
उपराजधानीतील बेवारस कुत्र्यांची संख्या ८० ते ९० हजारवर पोहोचली आहे. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाकडे सक्षम यंत्रणाच नाही. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदो ...