रेबीज या प्राणघातक आजाराप्रति समाजात जागरूकता वाढवून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दरवर्षी २८ सप्टेंबर या दिवशी ‘ग्लोबल अलायंस फॉर रेबीज कंट्रोल’ संस्थेमार्फत ‘जागतिक रेबीज दिवस’ साजरा केला जातो. ...
Rabies Dog जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतात दरवर्षी सुमारे १८ ते २० हजार लोकांचा मृत्यू रेबीजमुळे होतो आणि त्यात महाराष्ट्राच्या शहरी भागांतील लोकांची संख्या अधिक असते. ...
भाकड जनावरांची खरेदी-विक्री बंद झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. त्यातच जर्सी गाईच्या नर वासरांना (अंतुले) सोडून देण्याच्या प्रकारामुळे भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले असून, पशुपालकांचे लाखोंचे नुकसान होत आहे. ...