अभियंत्यांवर चिखलफेक करून अवमान केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या अभियंत्यांनी अभियांत्रिकी सेवा महासंघाच्या नेतृत्वाखाली रात्र्यभर सामुहीक रजा घेऊन कामबंद, लेखणी आंदोलन छेडले. ...
या आदिवासींना प्रशिक्षित करण्यासाठी येऊर येथील उपवन कार्यालयाच्या परिक्षेत्र वन अधिका-यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय कावेसर येथील पाचवड पाडा येथील आदिवासींना वणव्यामुळे होणा:या नुकसानीसह जिवीत व वित्तआणीची जाणीव करून देण्यात आली, ...
जिल्ह्यात अंबरनाथ नगरपालिका असून कुळगांव बदलापूर नगर परिषद आहे. याशिवाय मुरबाड आणि शहापूर नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडे सुमारे १२ कोटींचा निधी आहे. त्यास तीन टप्यात वाटप होण्याची अपेक्षा आहे. सुमारे चार कोटीं ...
१३१ खातेदार शेतकऱ्यांना पूर्ण विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल असे डॉ. नळदकर यांनी सांगितले. बुलेटट्रेनसाठी लागणाऱ्यां शेत जमिनीसाठी विशेषत: अंजूर , भरोडी , हायवेदिवे येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. त्यावर तोडगा निघावा यासाठी भिवंडी ...
गेल्या दोन-तीन दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांवर दिवाळीसाठीची डाळ व साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या स्वस्त दुकानांपर्यंत हा माल पोहोचला त्यांनी वाटपही सुरू केले आहे. ...
ठाणे जिल्ह्यातील ८८ हजार ६८० शेतकऱ्यांचे ३६ हजार ११३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान गेल्या वर्षी अतिवृष्टीने झाले होते.त्यासाठी ही २४ कोटी ५५ लाख रुपये रक्कम मिळाली असून तिचे तातडीने वाटप करण्यात यावे व कुठलीही तक्रार येणारा नाही हे पाहण्याची सुचना त्यांन ...