अखेरच्या चेंडूवर मारलेला षटकार माझ्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण ठरला, अशी प्रतिक्रिया टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध विजयाचा शिल्पकार दिनेश कार्तिक याने दिली. ...
दिनेश कार्तिकने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पाडव्याची गोडी दुप्पट केली. अवघ्या आठ चेंडूंवर दोन चौकार आणि तीन षटकारांसह २९ धावांचा झंझावात हा केवळ आणि केवळ चित्तथरारक असाच होता. ...
या मालिकेनंतर कुणीही बांगलादेशला कच्चा लिंबू तरी नक्कीच समजणार नाही. दहा वर्षांपूर्वीची प्रतिमा त्यांनी नक्कीच पुसलेली आहे. त्यांनी केलेला नागीन डान्स यावेळी चांगलाच गाजला. ...
कार्तिकवर त्यावेळी स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला. बॉलीवूडचे महानायक, बिग बी अर्थात अमिताभ बच्चनही यावेळी मागे नव्हते. त्यांनीही कार्तिकचे अभिनंदन केले. पण यावेळी त्यांच्याकडून एक चूक झाली आणि त्यामुळे त्यांनी कार्तिकची मनापासून माफीही मागितली. काय होती ...
फलंदाजीला मैदानात येण्यापूर्वी कार्तिक भारताचा कर्णधार रोहित शर्मावर रागावला होता आणि हाच राग त्याने काढला तो बांगलादेशच्या संघावर. कार्तिक यावेळी नेमका कसला राग आला होता, हे जाणून घेऊया. ...
या स्पर्धेत सर्वात जास्त गोष्ट गाजली असेल तर ती म्हणजे ' नागीन डान्स'. या मालिकेत सुरुवातीला खेळाडूंनी ' नागीन डान्स' डान्स केला होता. पण आता तर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तर समालोचन करताना ' नागीन डान्स' केल्याचे समोर आले आहे. ...