देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे. अन्यथा देशातील जनतेत असंतोष निर्माण होईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास करण्यात यावा, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
पिढ्यान्पिढ्या गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडलेल्या कोट्यवधी वंचित, शोषितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्तीचा मार्ग दाखविला. त्यांच्या हातात घटनेचे हत्यार देऊन समाजात ताठ मानेने जगण्यासाठी बुद्ध धम्म दिला. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत ...
२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. या निमित्ताने सोमवारी संविधानदिनी शहरात ठिकठिकाणी संविधान जनजागृत रॅली काढण्यात आली. कुठे व्याख्यान व जनजागृती कार्यक्रमांद्वारे संविधानाचा जागर करण्यात आला. दीक्षाभूमी आणि संविधान चौक न ...
महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या विविध १९ शहरातील महापौरांनी शनिवारी दीक्षाभूमीला भेट दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांना अभिवादन केले. देशातील सर्वात मोठा स्तूप म्हणून ख्याती असलेल्या दीक्षाभूमीबाबत विस्तृत मा ...
हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत उतरत होते, ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी. सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले. विशाल, उच ...
दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाचा वारसा तयार होण्यासाठी राज्य सरकारतर्फे ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. यासाठी गेल्या वर्षी १०० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. त्याला आता मंजुरी देण्यात आली असून ४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता गुरुवारी धम्मचक्र प् ...