वैशाख पौर्णिमेला महाकारु णिक तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. याच दिवशी त्यांना महाबोधी ज्ञानप्राप्ती झाली तर याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. म्हणूनच हे साऱ्या जगासाठी बुद्धपर्व आहे. हे बुद्धपर्व शनिवारी नागपुरातील सर्वच बुद्ध विहारांमध्ये पंच ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यात लाखो लोकांच्या समोर दीक्षाभूमीच्या विकासासाठी ४० कोटी रुपयाचा धनादेश नासुप्रला प्रदान करण्यात आला. परंतु या निधीला प्रशासकीय मंजुरीच प्रदान करण्यात आलेली नाही. सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात आलेला हा निधी ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रीयता म्हणजे काय, यावर आपले विचार मांडले आहे. त्यांच्यानुसार जेव्हा समाजामध्ये समानता, एकत्र असण्याची भावना, समान विचार, समान चेतना, लोकांमध्ये एकमेकांबद्दल सहवेदना असेल, तरच राष्ट्र अधिक समर्थ ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात विविध ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यत: उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपुरात चौका-चौकांमध्ये रोषणाई करण्यात आली असून शहरातील प्रत्येक वस्त्यांमध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजनही कर ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा दोन टप्प्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्यात येणार असून त्यावर २८१ कोटी रुपयावर खर्च अपेक्षित आहे. परंतु, आतापर्यंत केवळ ४० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवा ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा दोन टप्प्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्यात येणार असून, त्यावर २८१ कोटी रुपयांवर खर्च अपेक्षित आहे, अशा माहितीचे प्रतिज्ञापत्र नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए ) व नागपूर सुधार प्रन्यास यां ...