गेल्या अनेक दिवसांपासून भाजपनेते माफियांसोबत मिळून राज्यातील सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना अद्याप यश आले नाही. राज्यात काँग्रेस पूर्ण बहुमतात असल्याचा दावा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला. ...
ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील दिवंगत माधवराव सिंधिया यांनी उगवता सूर्य या चिन्हावर ज्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती त्याच पक्षाला पुनर्जिवीत कऱण्याचा सल्ला समर्थकाकडून देण्यात आला आहे. ...
मोदी-शाह यांचे देशात नाव झाले आहे. राष्ट्रवादाच्या नावावर लोकसभा निवडणूकही जिंकली आहे. आता शहिदांची आठवण कशाला येईल असा सवाल करत 2024 मध्ये बघू अशी भूमिका भाजपची असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. ...